Blog

अमळनेरच्या उदयनगरचे तरुण नेतृत्व चेतनदादा वाघ यांचा पुण्यात जाहीर सत्कार; ‘स्वच्छता आणि शिस्त हीच खरी देशभक्ती’ असल्याचा दिला संदेश

अमळनेर शहर प्रतिनिधी, तालुक्यातील उदयनगर गावाचे भावी नेतृत्व आणि तडफदार तरुण व्यक्तिमत्व चेतनदादा वाघ यांचा क्षत्रिय किराड समाजाच्या वतीने पुणे…

एस.टी. महामंडळाचे चालक भोला बागवान सेवानिवृत्त; शिक्षण सभापती नावेद शेख यांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप

    अमळनेर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (MSRTC) निष्ठावान कर्मचारी आणि कामगार सेनेचे पदाधिकारी भोला बागवान हे चालक पदावरून…

शहराच्या विकासासाठी विरोधकांनी सहकार्य करावे; माजी आमदार शिरीष चौधरींचे आवाहन

      अमळनेर: शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन माजी…

इतरांना ‘जीवनदान’ देणाऱ्या सर्पमित्रांचे कुटुंबच ‘वाऱ्यावर’; शासन दरबारी उपेक्षेचे मरण!

विशेष लेख……. ​     पावसाळा सुरू झाला की निसर्ग बहरतो, पण याच पावसामुळे बिळांमध्ये पाणी शिरल्याने सापांचा मानवी वस्तीतील वावर…

अमळनेर नगरपरिषदेकडून २०२६–२७ चा करवाढीविना विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर

      अमळनेर : शहराच्या सर्वांगीण, संतुलित व शाश्वत विकासाच्या दृष्टीने अमळनेर नगरपरिषदेचा आर्थिक वर्ष २०२६–२७ चा अर्थसंकल्प सभागृहात…

नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत अमळनेरच्या बी बॉईज (B Boys) बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंचे सुवर्ण यश!

      ​अमळनेर : शिरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त नाशिक विभाग व धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनतर्फे…

प्रताप’ च्या विद्यार्थ्यांनी केला शैक्षणिक सहलीतून भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास…

   अमळनेर-येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी गांधी तीर्थ व अजिंठा…

प्रा. रोशन मावळे ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’ घोषित ….

     अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल मावळे यांचा मुलगा प्रा. रोशन पन्नालाल मावळे यांना भव्य फाउंडेशन, जयपूर यांच्या वतीने…

कचरा व्यवस्थापनात कसूर केल्यास फौजदारी गुन्हा ठरणार – सर्वोच्च न्यायालय 

      अमळनेर : स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरणाचा अधिकार हा मानवी जगण्याच्या अधिकाराचा अविभाज्य भाग आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण…

पत्रकारांमधील तटबंदी: लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला वाळवी?

विशेष लेख..,.. ✍️✍️✍️ ​लोकशाहीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांसोबतच ‘पत्रकारिता’ हा चौथा स्तंभ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.…

error: Content is protected !!