शेतकऱ्यांना कर्जमाफी सह कापसाला प्रति क्विंटल ५ हजार अनुदान सीसीआय केंद्र सुरू करा—-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताधिकारीना निवेदन

अमळनेर-येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे शेतकरयांच्या विविध मागण्यांचे प्रांताधिकारीना दिले निवेदन. सविस्तर वृत्त की,निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट…

किसान काँग्रेसच्या पाठपुराव्याने तालुक्याला अतिवृष्टी चे ४४ कोटी ३८ लाख रुपये अनुदान — प्रा सुभाष पाटील

अमळनेर येथील मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४४ कोटी ३८ लाखांच्या मदतीला शासनाने मंजुरी दिली…

MSP योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरयांनी दि १५-०३-२०२५ रोजी किवा त्यापुर्वी नोंद करणे आवश्यक आहे –कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर

अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस हंगाम २०२४ -२५ मध्ये किमान हमी दराने कापूस विक्रीसाठी मुदत…

बाजार समितीच्या पथकाने अवैधरित्या भुसार खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला ठोकला दंड

अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रतील खेडा खरेदीसाठी नेमलेल्या भरारी पथका मार्फत तपासणी केली असता खेड़ा खरेदी पातौड़ा यैथे…

कोट्यावधी रुपये खर्च करून साठवण बंधाऱ्यात एक थेंब पाणी शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांचे हाल……निकृष्ठ बांधकामाची चौकशीची होत आहे मागणी

  नंदुरबार प्रतिनिधी(फहीम शेख) येथील जिल्ह्यातील लघुसिंचन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून अनेक ठिकाणी साठवण बंधारे बांधले गेले असताना…

पणन विभागचे उपसचिवांवर गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्या..गावरान जागल्या सेनेचे मुख्यमंत्रीना विंनती पत्र

अमळनेर येथील गावरान जागल्या सेनेच्या माध्यमातून विनंती पत्र व स्मरणपत्र देऊन त्या कामी नियमित पाठपुरावा करूनही संबंधित उपसचिव ( पणन)…

किसान काँग्रेसचे दि ७ रोजी कापूस खरेदी केंद्र करीता जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन..

  अमळनेर येथील जळगाव जिल्ह्यातील सीसीआय केंद्राची मुदत वाढवण्यात यावी आणि अमळनेर तालुक्यात सीसीआय केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी राष्ट्रीय…

गावराणी जागल्याच्या पाठपुराव्याने बाजार समिती घेणार १८ फेब्रुवारीला सर्वसाधारण सभा… सर्व सोसायटी चेअरमन सह सरपंचांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन

अमळनेर येथील शेतकरी हितासाठी लढणाऱ्या गावराणी जागल्या सेनेच्या पाठपुरावा मुळे बाजार समितीत होणार सर्व साधारण सभा. सविस्तर वृत्त असे की,…

रस्ते अपघात टाळणे ही सामूहिक जबाबदारी!–पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी

जळगाव, राज्यात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढतच असून मुंबई, पूण्यानंतर जळगाव जिल्ह्याचा नंबर या अप्रिय घटनेत आला आहे. वाहतुकीचे नियम न…

शासन व्यवस्थेतच लपलेत शेतकऱ्याचे खुनी – गावरानी जागल्या सेना

अमळनेर येथील गावरानी जागल्या सेना चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी उपसचिव ( पणन ) , मुंबई यांना दिलेल्या पत्रात शेतकऱ्यांच्या…

error: Content is protected !!