अमळनेर : “तथागत भगवान गौतम बुद्ध ही प्राचीन भारताची ओळख असून, अर्वाचीन भारताची ओळख डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. या महापुरुषांनी दिलेला धम्माचा मार्ग आणि शिकवण संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे,” असे प्रतिपादन चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राहुल निकम यांनी केले.

