शिवतीर्थ, आष्टी जि.(बीड) येथे आयोजित समृद्ध पंचायतराज अभियान संवाद मेळावा मोठ्या उत्सहात संपन्न झाला.
मेळावाचे उदघाटक ग्रामविकास मंत्री.मा.ना.श्री.जयकुमार गोरे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सभापती,विधान परिषद मुंबई, मा.ना.प्रा.श्री.राम शिंदे, सभापती ,खासदार मा.श्री बजरंग सोनवणे लाभले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ना.आमदार श्री.सुरेश आण्णा धस यांचा सत्कार सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्यावतीने प्रदेश अध्यक्ष दत्ता भाऊ काकडे यांचे नेतृत्वात राज्य कोर कमिटीचे आबासाहेब सोनवणे, टेमगिरे साहेब, श्री .राजाराम पोतणीस साहेब सौ.सुषमाताई देसले, सौ.निकिता रानवडे सौ.सुनीताताई तायडे, श्री राजमल भाऊ भागवत , श्री बाळूभाऊ धुमाळ, श्री समाधान बोडके ,पदाधिकारी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या तर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
अमळनेर : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (गायन) या विषयातील संगीत विशारद परीक्षेत…
अमळनेर येथील विश्व मानव रुहानी केंद्र, अमळनेर शाखेच्या सेवाकार्याला गती देण्यासाठी केंद्राचे नवानगर (हरियाणा) येथील मुख्यालया कडून नूतन प्रबंधक कार्यकारिणीची…