जळगांव येथे वक्फ बचाव समितीच्या नेतृत्वाखाली जळगाव शहरातील जी.एस. ग्राउंडवर वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ विरोधात दोन तासांचा मोठे धरणे आंदोलन करण्यात आला.

जळगाव आणि परिसरातील हजारो लोकांनी या आंदोलनात शांततेत भाग घेतला आणि “वक्फ मालमत्ता ही आमची ट्रस्ट आहे – सरकारची मालमत्ता नाही” अशा घोषणा दिल्या.
